सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - ८
प्रश्न-१) बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर :- चंद्रपूर
प्रश्न-२) राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे?
उत्तर :- नाशिक
प्रश्न-३) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न-४) खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते?
उत्तर :- नाशिक
प्रश्न-५) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती?
उत्तर :- 7 वी
प्रश्न-६) कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले ?
उत्तर :- रेसलिंग (wrestling)
प्रश्न-७) धारा 371 कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ?
उत्तर :- महाराष्ट्र व गुजरात
प्रश्न-८) मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ ?
उत्तर :- सविनय कायदेभंग चळवळ
प्रश्न-९) खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे ? (By Length)
उत्तर :- NH7
प्रश्न-१०) कला व कलेचा प्रचार करण्यासाठी 1954 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती ?
उत्तर :- ललित कला अकादमी
प्रश्न-११) महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
उत्तर :- नर्मदा
प्रश्न-१२) 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
उत्तर :- कृष्णा
प्रश्न-१३) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
उत्तर :- 9%
प्रश्न-१४)महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
उत्तर :- उत्तर सीमेला
प्रश्न-१५) महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तर :- 720 किमी
प्रश्न-१६) भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
उत्तर :- 12 लाख चौ.कि.मी.
प्रश्न-१७) नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __.
उत्तर :- दख्खनचे पठार
प्रश्न-१८) महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
उत्तर :- मध्य प्रदेश
प्रश्न-१९) महाराष्ट्राच्या _ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर :- उत्तरे
प्रश्न-२०) परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला _ म्हणतात.
उत्तर :- निर्मळ रांग
सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र
प्रश्न-१) बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर :- चंद्रपूर
प्रश्न-२) राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे?
उत्तर :- नाशिक
प्रश्न-३) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न-४) खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते?
उत्तर :- नाशिक
प्रश्न-५) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती?
उत्तर :- 7 वी
प्रश्न-६) कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले ?
उत्तर :- रेसलिंग (wrestling)
प्रश्न-७) धारा 371 कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ?
उत्तर :- महाराष्ट्र व गुजरात
प्रश्न-८) मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ ?
उत्तर :- सविनय कायदेभंग चळवळ
प्रश्न-९) खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे ? (By Length)
उत्तर :- NH7
प्रश्न-१०) कला व कलेचा प्रचार करण्यासाठी 1954 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती ?
उत्तर :- ललित कला अकादमी
प्रश्न-११) महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
उत्तर :- नर्मदा
प्रश्न-१२) 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
उत्तर :- कृष्णा
प्रश्न-१३) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
उत्तर :- 9%
प्रश्न-१४)महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
उत्तर :- उत्तर सीमेला
प्रश्न-१५) महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तर :- 720 किमी
प्रश्न-१६) भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
उत्तर :- 12 लाख चौ.कि.मी.
प्रश्न-१७) नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __.
उत्तर :- दख्खनचे पठार
प्रश्न-१८) महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
उत्तर :- मध्य प्रदेश
प्रश्न-१९) महाराष्ट्राच्या _ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर :- उत्तरे
प्रश्न-२०) परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला _ म्हणतात.
उत्तर :- निर्मळ रांग
सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा