सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-१०
प्रश्न-१) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?
उत्तर:- अहमदनगर जिल्हा!
प्रश्न-२) ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो त्या संखेला ......... म्हणतात?
उत्तर:- सम संख्या!
प्रश्न-३) ज्या संखेच्या शेवटी (एकक स्थानी) 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी जर एखादा येत असेल तर त्या संख्येला ................... म्हणतात?
उत्तर:- सम संख्या!
प्रश्न-४) ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जात नाही त्या संख्येला ...................... म्हणतात?
उत्तर:- विषम संख्या!
प्रश्न-५) ज्या संख्येस त्याच संख्येने किंवा 1 ने पूर्णपणे भाग जातो त्या संख्येला ............................ म्हणतात?
उत्तर:- मूळ संख्या (फक्त 2 हि सम संख्या मूळ संख्या आहे; बाकी सर्व संख्या मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत.)
प्रश्न-६) ठगांचा बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर जनरल ने केला?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक (1828 ते 1833)!
प्रश्न-७) भ्रहण हत्त्या व बाल हत्त्या थांबविण्याचा प्रयत्न कोणत्या गव्हर्नर जनरल ने केला?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक (1829)!
प्रश्न-८) भारतामाध्ये विस्तारवादी धोरण राबविणारा गव्हर्नर जनरल कोण होता?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक!
प्रश्न-९) भारतामध्ये औधगिक विध्यालायाची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक (1829)!
प्रश्न-१०) भारतामध्ये स्त्री व्यापार बंदी आणि सनदी नोकर्यांच्या भरती करणास प्रारभ कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने कला?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक (1829)!
प्रश्न-११) Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
उत्तर:- पाचगणी
प्रश्न-१२) हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- आसाम
प्रश्न-१३) पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
उत्तर:- मणिपूर
प्रश्न-१४) पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
उत्तर:- मरियाना गर्ता
प्रश्न-१५) गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
उत्तर:- राजस्थान
प्रश्न-१६) सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- केरळ
प्रश्न-१७) जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- गुजरात
प्रश्न-१८) जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- राजस्थान
प्रश्न-१९) हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
उत्तर:- बियास
सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र
प्रश्न-१) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?
उत्तर:- अहमदनगर जिल्हा!
प्रश्न-२) ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो त्या संखेला ......... म्हणतात?
उत्तर:- सम संख्या!
प्रश्न-३) ज्या संखेच्या शेवटी (एकक स्थानी) 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी जर एखादा येत असेल तर त्या संख्येला ................... म्हणतात?
उत्तर:- सम संख्या!
प्रश्न-४) ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जात नाही त्या संख्येला ...................... म्हणतात?
उत्तर:- विषम संख्या!
प्रश्न-५) ज्या संख्येस त्याच संख्येने किंवा 1 ने पूर्णपणे भाग जातो त्या संख्येला ............................ म्हणतात?
उत्तर:- मूळ संख्या (फक्त 2 हि सम संख्या मूळ संख्या आहे; बाकी सर्व संख्या मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत.)
प्रश्न-६) ठगांचा बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर जनरल ने केला?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक (1828 ते 1833)!
प्रश्न-७) भ्रहण हत्त्या व बाल हत्त्या थांबविण्याचा प्रयत्न कोणत्या गव्हर्नर जनरल ने केला?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक (1829)!
प्रश्न-८) भारतामाध्ये विस्तारवादी धोरण राबविणारा गव्हर्नर जनरल कोण होता?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक!
प्रश्न-९) भारतामध्ये औधगिक विध्यालायाची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक (1829)!
प्रश्न-१०) भारतामध्ये स्त्री व्यापार बंदी आणि सनदी नोकर्यांच्या भरती करणास प्रारभ कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने कला?
उत्तर:- लॉर्ड विल्यम बेंटीक (1829)!
प्रश्न-११) Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
उत्तर:- पाचगणी
प्रश्न-१२) हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- आसाम
प्रश्न-१३) पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
उत्तर:- मणिपूर
प्रश्न-१४) पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
उत्तर:- मरियाना गर्ता
प्रश्न-१५) गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
उत्तर:- राजस्थान
प्रश्न-१६) सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- केरळ
प्रश्न-१७) जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- गुजरात
प्रश्न-१८) जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- राजस्थान
प्रश्न-१९) हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
उत्तर:- बियास
सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा