सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १९
प्रश्न-१) खालील पैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 'ई-पेन्शन' पद्धती कार्यान्वित केली ?
उत्तर :- हरियाणा
प्रश्न-२) कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे वयो गटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारां साठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला ?
उत्तर :- उत्तरप्रदेश
प्रश्न-३) राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते व संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो ?
उत्तर :- अहिल्याबाई होळकर
प्रश्न-४) महाराष्ट्रातील ___ जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते.
उत्तर :- गडचिरोली
प्रश्न-५) भोपाळ वायुदुर्घटना __या वर्षी घडली होती.
उत्तर :-1984
प्रश्न-६) संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर .......... महिन्यापेक्षा कमी असावे.
उत्तर :- सहा
प्रश्न-७) देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ......... होय.
उत्तर :- संसद
प्रश्न-८) राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालविली गेली?
उत्तर :- 17
प्रश्न-९) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?
उत्तर :- 42 वी घटन दुरुस्ती
प्रश्न-१०) राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?
उत्तर :- राष्ट्रपती
सौजन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र
प्रश्न-१) खालील पैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 'ई-पेन्शन' पद्धती कार्यान्वित केली ?
उत्तर :- हरियाणा
प्रश्न-२) कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे वयो गटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारां साठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला ?
उत्तर :- उत्तरप्रदेश
प्रश्न-३) राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते व संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो ?
उत्तर :- अहिल्याबाई होळकर
प्रश्न-४) महाराष्ट्रातील ___ जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते.
उत्तर :- गडचिरोली
प्रश्न-५) भोपाळ वायुदुर्घटना __या वर्षी घडली होती.
उत्तर :-1984
प्रश्न-६) संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर .......... महिन्यापेक्षा कमी असावे.
उत्तर :- सहा
प्रश्न-७) देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ......... होय.
उत्तर :- संसद
प्रश्न-८) राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालविली गेली?
उत्तर :- 17
प्रश्न-९) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?
उत्तर :- 42 वी घटन दुरुस्ती
प्रश्न-१०) राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?
उत्तर :- राष्ट्रपती
प्रश्न-११)पी. सी. महालनोवीस पुरस्कार 2010
उत्तर- अभिमान गिते
प्रश्न-१२) द्रोणाचार्य पुरस्कार 2010
उत्तर- सुभाष अग्रवाल
प्रश्न-१३) विष्णुदास भावे पुरस्कार 2010
उत्तर- फैयाज शेख
प्रश्न-१४) शाहू महाराज पुरस्कार 2010
उत्तर- अ. ह. साळंखे
प्रश्न-१५) ज्ञानोबा- तुकाराम पुरस्कार 2010
उत्तर- जगन्नाथ पवार
प्रश्न-१६) ग्रामसेवकाच्या कार्यावर कोणाचे नजिकचे नियंत्रण असते ?
उत्तर- गटविकास अधिकार
प्रश्न-१७) वित्त , बाधकाम, आरोग्य व शिक्षण या चार समित्यांची सभापती कोण असतात ?
उत्तर- जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष3
प्रश्न-८) ग्रामपंचायत व सहकारी संस्था यामधील महत्वाचा दुवा कोण असतो ?
उत्तर- ग्रामसेवक
प्रश्न-१९) ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?
उत्तर- सरपंच
प्रश्न-२०) ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कार्य पाहतो ?
उत्तर- ग्रामसेवक
सौजन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा