सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २३
प्रश्न-१) विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे?
उत्तर :- राज्यपाल
प्रश्न-२) घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते?
उत्तर :- विधानसभा
प्रश्न-३) राष्ट्रपतीवर कोणत्या कारणाखाली महाभियोग खटला चालविता येतो?
उत्तर :- घटनाभंगाबगल
प्रश्न-४) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?
उत्तर :- 42 वी घटन दुरुस्ती
प्रश्न-५) खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?
उत्तर :- मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे
प्रश्न-६) Blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक ___ यांनी लिहिले आहे.
उत्तर :- सरला बेन
प्रश्न-७) जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर :- 24 नोव्हेंबर
प्रश्न-८) 'ज्ञानवाणी' हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे ?
उत्तर :- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
प्रश्न-९) गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे ?
उत्तर :- वैनगंगा
प्रश्न-१०) राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली ?
उत्तर :- 2 जुलै 2012
प्रश्न-११) महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर :- उत्तर
प्रश्न-१२) परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
उत्तर :- निर्मळ रांग
प्रश्न-१३) 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
उत्तर :- नदीचे अपघर्षण
प्रश्न-१४) दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
उत्तर :- Lignite
प्रश्न-१५) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
उत्तर :- औरंगाबाद
प्रश्न-१६) बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :- चंद्रपूर
प्रश्न-१७) राज्यातील पहिले कायम स्वरूपी बाल न्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे ?
उत्तर :- नाशिक
प्रश्न-१८) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न-१९) खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते
उत्तर :- नाशिक
प्रश्न-२०) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती ?
उत्तर :- 7 वी
सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र
प्रश्न-१) विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे?
उत्तर :- राज्यपाल
प्रश्न-२) घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते?
उत्तर :- विधानसभा
प्रश्न-३) राष्ट्रपतीवर कोणत्या कारणाखाली महाभियोग खटला चालविता येतो?
उत्तर :- घटनाभंगाबगल
प्रश्न-४) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?
उत्तर :- 42 वी घटन दुरुस्ती
प्रश्न-५) खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?
उत्तर :- मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे
प्रश्न-६) Blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक ___ यांनी लिहिले आहे.
उत्तर :- सरला बेन
प्रश्न-७) जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर :- 24 नोव्हेंबर
प्रश्न-८) 'ज्ञानवाणी' हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे ?
उत्तर :- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
प्रश्न-९) गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे ?
उत्तर :- वैनगंगा
प्रश्न-१०) राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली ?
उत्तर :- 2 जुलै 2012
प्रश्न-११) महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर :- उत्तर
प्रश्न-१२) परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
उत्तर :- निर्मळ रांग
प्रश्न-१३) 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
उत्तर :- नदीचे अपघर्षण
प्रश्न-१४) दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
उत्तर :- Lignite
प्रश्न-१५) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
उत्तर :- औरंगाबाद
प्रश्न-१६) बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :- चंद्रपूर
प्रश्न-१७) राज्यातील पहिले कायम स्वरूपी बाल न्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे ?
उत्तर :- नाशिक
प्रश्न-१८) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न-१९) खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते
उत्तर :- नाशिक
प्रश्न-२०) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती ?
उत्तर :- 7 वी
सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा